शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

भिडे यांच्या रुपाने द्वेषाचे राजकारण, प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:44 AM

संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

तिसगाव (जि. अहमदनगर) - संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे रविवारी राज्यस्तरीय भटक्या विमुक्तांच्या चिंतन परिषदेच्या समारोप झाला. आंबेडकर अध्यक्षस्थानी होते. विधिज्ञ विजय मोरे व मानवेंद्र वैदू, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, स्मिता पानसरे आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, पक्षांतर्गत हुकुमशाही घातक असल्याचे सांगत आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही अप्रत्यक्ष हल्ला केला. सध्याच्या समाजव्यवस्थेत एकमेकांबद्दल गैरसमज व संशयाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. त्याचा मुकाबलाही आता एकत्रितपणे करावा लागेल. सध्या प्रस्थापित भाजपाचा एक मार्ग, तर बाबासाहेबांच्या विचारांचा दुसरा मार्ग समोर आहे. चौरस्त्यावर थांबण्याचा व थांबणाऱ्यांचा काळ आता संपला आहे. राजेशाहीत भटक्या विमुक्तांना स्थान नव्हते. लोकशाहीत ते स्थान बाबासाहेबांचे विचार व संविधानाने दिले. त्याअनुरूप न्याय व हक्क मिळण्यासाठी राज्याच्या व्यवस्थेचा भाग बनणे हाच चळवळीचा एकमेव अजेंडा आता असला पाहिजे. सत्तेचा हिस्सा होण्यासाठी २८८ जागा मिळविण्यासाठी आता प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.प्रत्येक वर्षी मढी यात्रेनंतर राज्यातील भटक्या विमुक्तांची परिषद मढी येथील कानिफनाथांच्या भूमीत घेतली जाईल, असे संयोजक प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी