शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मुंबई-शिर्डी पदयात्रींसाठी स्वतंत्र पालखी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:34 AM

मुंबईहून शिर्डीला दिंडी घेऊन येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या सोयीकरीता स्वतंत्र पालखी मार्गाचा विकास आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश व तातडीने काम सुरु करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

शिर्डी : मुंबईहून शिर्डीला दिंडी घेऊन येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या सोयीकरीता स्वतंत्र पालखी मार्गाचा विकास आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश व तातडीने काम सुरु करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.देशाच्या अनेक भागातून पालखी घेऊन पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे़ एकट्या मुंबई येथून दरवर्षी शिर्डीला साडेचार ते पाच लाख भाविक पदयात्रेने येतात. यात तरुणांची व महिलांची संख्याही मोठी असते़ बहुतेक पदयात्री मुंबई-आग्रा मार्गे आणि घोटी-शिर्डी मार्गे पालखी घेऊन येतात. त्यामुळे या मार्गावरुन चालणे जिकिरीचे व धोकादायक होते. महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे होणाºया अपघातांमध्ये आजवर अनेक साईभक्तांनी आपला जीव गमावला आहे. नुकत्याच झालेल्या सिन्नर जवळील अपघातात मुंबईतील ५ साईभक्तांचा मृत्यू झावा, तर २१ हून अधिक भक्तांना दुखापत झाली. या पार्श्वभूमीवर अनेक साईभक्तांकडून स्वतंत्र पालखी मार्गाची मागणी होत होती. त्यानुसार डॉ़ हावरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांची भेट घेऊन मुंबई-शिर्डी पालखी मार्गाबाबत पत्राव्दारे विनंती केली होती.>असा राहणार पालखी मार्गप्रस्तावित पालखी मार्गावर उन्हापासून संरक्षणासाठी वृक्षारोपण, मार्गालगत प्रत्येक १५ किलोमीटर अंतरावर एक निवारा शेड्स अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी संस्थानच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल. २५० किलोमीटर लांबीचा हा पालखीमार्ग मुंबईहून शिर्डीला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला राहणार आहे. हा मार्ग १५ फूट रुंदीचा व रस्त्यापेक्षा १ फूट उंचीवर असेल. जेणेकरुन त्यावर वाहने चढू शकणार नाहीत. या पालखीमार्गामुळे मुंबईहून शिर्डीला येणाºया साईभक्तांची पदयात्रा सुलभ व आनंददायी होईल, असा विश्वास डॉ़ हावरे यांनी व्यक्त केला़

टॅग्स :shirdiशिर्डी