शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे - रंजनकुमार शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:04 PM

खेळामुळे शरीर संपन्न होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व दिले पाहिजे. शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे, असे मत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्र्मा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

अहमदनगर : खेळामुळे शरीर संपन्न होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व दिले पाहिजे. शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे, असे मत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.३२ व्या राज्यस्तरीय क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी  शर्मा  बोलत होते. यावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप, उपमहापौर श्रीपाद छिंदम, सचिव प्रा. माणिक विधाते व क्रॉम्प्टनचे एन. रमेशकुमार, गणेश गोंडाळ उपस्थित होते.शर्मा म्हणाले, पुर्वी खेळापेक्षा शिक्षणाला जास्त महत्व दिले जायचे. आता प्रसिध्दी आणि पैसा मिळू लागल्याने तसेच शरीर सृदृढ राहत असल्याने खेळाचे महत्व वाढले आहे. सद्यस्थितीत क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. खेळामुळे शरीरही सृदृढ राहत आहे. प्रसिध्दीमुळे समाजप्रबोधनाचे काम करता येत आहे. ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी उदघाटनीय सामना महिलांच्या संघात खेळविण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCricketक्रिकेट