शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अहमदनगर जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता, राहुरी कृषी विद्यापीठाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:00 PM

अहमदनगर जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै यादरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात ३० जून ते ७ जुलै यादरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारत मौसम विज्ञान विभागाच्या आंदाजानुसार जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सीअस राहील, असा आंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल आर्द्रता ७८ ते ८३ टक्के राहील़ किमान आर्द्रता ४५ ते ५० टक्के राहील. वा-याचा ताशी वेग ११ ते १९ किलोमिटर राहील असा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ मिली पावसाची नोंद झाली आहे. झालेल्या पावसावर खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. खरीपासाठी नजिकच्या काळात आणखी पावसाची गरज आहे. गेल्या वर्षीच्या जूनच्या सरासरी इतका पाऊस झाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस