शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 5:22 PM

येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे.

श्रीगोंदा : येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे. त्यामुळे शासन काय भूमिका घेते महत्त्वाचे ठरणार आहे.कुकडी कालवा सल्लागार समितीची १५ फेब्रुवारी दरम्यान बैठक होणार होती पण धरणातील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेचा विचार घेऊन बैठकही लांबणीवर पडली आहे. कुकडी प्रकल्पात ८ हजार ७६ दशलक्षघनफुट (२६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये येडगाव ४७ टक्के, माणिकडोह १२ टक्के, वडज २५ टक्के, डिंभे ३७ टक्के, पिंपळगाव जोगे २५ टक्के अशी परिस्थिती आहे. पिंपळगाव जोगे धरणातील डेडस्टॉक मधून २ दशघनमीटर पाणी घेतल्याशिवाय येडगावमधून आवर्तन सोडतात येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा संपल्यानंतर पिंपळगावचे येडगावकडे झेपावणार आहे.कुकडीतून एकच आवर्तनकुकडीतून एक आवर्तन देता येऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पदाधिकारी शेतक-यांच्या फळबागांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. फळबागांना पाणी दिले तर वाड्या-वस्तीवर राहणा-या ५० टक्के लोकांचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो ही वस्तुस्थिती आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर