रविवारी रात्रीपासून अगस्ती सेतू पुलावर सुरु झालेला बैठा सत्याग्रह अकोले तालुका दुष्काळी घोषणा होईपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीने घेतला. ...
दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे. ...
जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. ...
संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२९ आॅक्टोबर) शहरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. ...
वॉईन शॉपचा व्यावसायिक दुकान बंद करून विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाकडील पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेली. ...
अहमदनगर : विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाºया चौघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. यातील दोघांना कोतवाली पोलीसांनी शहरातील बुथ हॉस्पिटलसमोरून, तर ... ...