जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या संस्थानाला अशांततेची लागण झाली आहे. विधीमंडळाच्या सुरक्षेलाही लाजवेल अशा अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत व्यवस्थापनाची मंगळवारी रात्री बैठक पार पडली. ...
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या पात्रतेचे पुनर्रीक्षण आणि पुनर्विचार करण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी त्रयस्त समितीची स्थापना केली आहे. ...
मनोरुग्ण महिलांचा आधारवड असलेल्या माउली प्रतिष्ठानच्या ‘मनगाव’ या प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे व विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे ...
मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. ...
राज्य नाट्य स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नगर केंद्रावर सलिम शेख लिखित व शशिकांत नजान, सतीश लोटके दिग्दर्शित ‘तीस तेरा’ हे नाटक सादर झाले. तीस तेरा म्हणजे ३०१३ साल आणि ३१ वे शतक. ...