नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी पंढरीनाथ बलभीम बागल (वय-६०) यांनी आपल्या राहात्या घरी (दि. २४ रोजी) गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारात भिवंडी येथील नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडील २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री सुपा परिसरातून अटक केली़ ...
भाजप सरकारने मोठा गाजवाजा करत प्रमोद महाजन यांच्या नावाने राज्यात अनेक योजना सुरू केल्या़ परंतु, भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने त्यांच्या नावाने सुरू केलेले स्पर्धा परीक्षा केंद्र गुंडाळले आहे़ ...
जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले. ...
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ३० महसूल व पोलीस अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात ११ उपजिल्हाधिकारी, ... ...