लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतक-याच्या ट्रक्टरखाली मुलाचा मृत्यू : संतप्त मजुरांच्या शेतकरी ठार - Marathi News | The death of the child under the tractor of the farmer: the farmer of the laborers killed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-याच्या ट्रक्टरखाली मुलाचा मृत्यू : संतप्त मजुरांच्या शेतकरी ठार

तालुक्यातील उक्कलगाव येथे मंगळवारी सायंकाळी ट्रॅक्टरखाली ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला. ...

अखेर अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन - Marathi News | Social activist Anna Hazare calls off hunger strike after meeting Maharashtra chief minister | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखेर अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन

लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिध्दीमध्ये उपोषण सुरु असलेले उपोषण आज मागे घेण्यात आले. ...

Video: पुलीस साहेबांनी मला बाहेरच अडवलं, अण्णांना भेट न दिल्यानं घनश्यामला रडू कोसळलं - Marathi News | Video: Police Saheb stop me to met anna, Ghanshyamam cried without giving a visit to Anna hajare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video: पुलीस साहेबांनी मला बाहेरच अडवलं, अण्णांना भेट न दिल्यानं घनश्यामला रडू कोसळलं

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. ...

अण्णा हजारे मागण्यांवर ठाम : चार तासांपासून बैठक सुरू, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची बैठकितून माघार - Marathi News | Anna Hazare is firm on demands: meeting to begin four hours, Agriculture Minister Radha Mohan Singh's meeting withdrawn | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णा हजारे मागण्यांवर ठाम : चार तासांपासून बैठक सुरू, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची बैठकितून माघार

समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिध्दीमध्ये उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. ...

अण्णांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी - Marathi News | Maharashtra CM Devendra Fadnavis meet Anna Hazare at Ralegan Siddhi | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी

अहमदनगर, लोकपाल, लोकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी आमरण उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारेंच्या ... ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत दाखल; अण्णा हजारे उपोषण सोडणार का ?  - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis Meets Anna hazare in RaleganSiddhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत दाखल; अण्णा हजारे उपोषण सोडणार का ? 

लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे. उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अण्णा हजारेंची भेट घेणार - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will be meeting Anna Hazare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अण्णा हजारेंची भेट घेणार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्य सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली आहे. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंची भेट घेणार - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will meet Anna Hazare in Ralegansiddhi | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंची भेट घेणार

अहमदनगर, लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे  यांनी आमरण उपोषण आंदोलन छेडले आहे.  अण्णा हजारे  यांच्या उपोषणाचा आजचा ... ...

सरकारकडून खोटेपणाचा कळस, मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल - Marathi News | The falsehood of the government, the mismanagement of ministers by the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारकडून खोटेपणाचा कळस, मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल

९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ सम ...