नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नगर तालुक्यातील बारदरी हे छोटंस गर्भगिरीच्या कुशीत वसलेले टुमदार गाव. गावातील लोकसंख्या सुमारे १ हजार १०३. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे गावातून तब्बल १५ ते २० तरूण लष्करात देशसेवा करत आहेत तर ६० ते ७० मुले पोलीस दलात कार्यरत आहेत. ...
राज्यातील सत्तेच्या बळावर भाजप स्थानिक नेत्यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली़ परंतु निधीचा तुटवडा, रखडलेल्या विषय समित्या आणि प्रशासनाची उदासीनता, यामुळे अहमदनगर महापालिकेच्या कारभाराचा गाडा रुतला आहे़ ...
भारतीय सैन्य दलातील हवालदार व नगर तालुक्यातील दरेवाडी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र करांडे यांना सायकलिंग क्रीडा प्रकारात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे़ ...
मुलीचे लग्न जमले, सुपारी फुटली, मात्र लग्नाचा खर्च कसा करायचा या विवंचनेत असलेल्या मुलीच्या वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जामखेड येथे घडली. ...
फसव्या सरकारच्या विरोधात अहमदनगर जिल्हा शहर राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. ...