राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने पशुधन वाचवण्यासाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी छावणी मंजूर करताना जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांची संमती लागणार असल्याने पालकमंत्र्यांच्या शब्दाला ‘वजन’ प्राप्त झाले आहे. ...
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवली. ... ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण काळात चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी पत्र पाठवून अण्णा हजारे यांची माफी मागितली आहे. ...
संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) येथील अश्वप्रदर्शनातील अश्वांच्या नृत्य स्पर्धेत यंदा संगमनेरकरांनी अश्वाची बुलेटस्वारी अनुभवली. ...
जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना पशुधन वाचवण्यासाठी शासनाने छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी जिल्ह्यात अद्याप केवळ दोनच छावण्यांना मंजुरी मिळालेली आहे. ...
केंद्र व राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असताना साईबाबा संस्थान मात्र आपल्या कर्मचा-यांना तूर्त तरी ठेंगा दाखविण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र आहे. ...
अहमदनगर : शेतकरी आत्महत्येची समस्या सोडविण्यासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याने शासनाला उपाययोजना सुचविल्या. मात्र उपाय-योजनांवर विचार होण्याऐवजी त्या अधिका-याचीच पेन्शन ... ...