विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने आमदार शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्यासह सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश गुरूवारी (दि. ७) जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. ...
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेच्या कामाचा सर्व्हे सुरू करण्याचे आदेश पुण्याच्या सिंचन विभाग कार्यालयास प्राप्त झाले आहेत. ...
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सुमारे साडेपाच लाख लाभार्थी आहेत. मात्र प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत पैसे मिळाले याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही गोंधळ उडाला आहे. ...
देशपातळीवरील स्वच्छता सर्वेक्षणात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरास स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘नावीन्यपूर्ण उत्कृष्ट शहर, उत्कृष्ट प्रकल्प’ पुरस्कार तर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डला देशपातळीवरील सहावा पुरस्कार प्रदान करण्यात आला़ ...
रेल्वेस्टेशन, बसस्थानकासह विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या निराधार, अपंग, मतिमंदांचे अपहरण करून त्यांना शेतात राबवून घेतले जात असल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा एकदा समोर आला आहे़ ...
जुन्नर व पारनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला फायदेशीर ठरलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी सकाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. ...