चिरंजीव डॉ़ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली. ...
अकोले तालुक्यातील शेंडी येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांना ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या भंडारदरा धरणास भेट देण्याचे निमंत्रण एका ई-मेलद्वारे दिले आहे. ...
दुष्काळामुळे आर्थिक अडचणीच्या संकटात सापडलेल्या संसाराला रोजगार हमीच्या कामामुळे आधार मिळाला खरा, पण तीन आठवडे काम होऊनही हाती पगार न आल्याने ‘रोजगार हमी, पण पगाराची नाही हमी’ असा अनुभव मजुरांना येतो आहे. ...
लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यातील २५ हजार पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, यातील ९ हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस पाठविली आहे. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे मुळा, भीमा, प्रवरा, गोदावरी या प्रमुख नद्यांच्या पात्रात सध्या पाणी नाही. ही संधी साधून अनेक गावांमधून बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. ...