श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे जनावरांच्या एका छावणीत गुरुवारी दुपारी रखरखत्या उन्हात विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थिताचे डोळे आनंदाने डबडबले. ...
नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील भामा -आसखेड धरणातून सोडलेले पाणी न पोहचल्याने जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या दैनंदिन खर्चाची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण झाली आहे. ...
अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेक आदिवासी शेतकरी डांगीचे तांड्याने संगोपन व देखभाल करीत आहेत. ...
निवडणुकीचा पैसा घेऊन जाता काय? असे म्हणून मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी लातूर येथील टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून २० हजार रूपयाला लुटले. ...