असहकार आंदोलन, पदवी त्याग आंदोलन, न्यायालय आणि सरकारी शाळेवर बहिष्कार , खादी प्रचार कार्य, हिंदू - मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, नशाबंदी यात काम करणारी एक फळी कुंदनमल तथा भाऊसाहेब फिरोदिया यांनी घडविली. त्यांची मुले नवलमल, हस्तीमल आणि मोतीलाल या ...
स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळ राबविणा-या कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी १९४६ च्या प्रांतिक निवडणुकीत विजय मिळवून संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार म्हणून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. १९६२ मध्ये दिल्लीला जाताना यशवंतराव चव्हाणांनी येरवडा जेलमध ...
श्रीरामपूरपासून फलटणपर्यंतच्या खंडकरी चळवळीचे कॉम्रेड पी़ बी़ कडू पाटील यांनी एकहाती नेतृत्व केले़ खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून पदरमोड करुन त्यांनी न्यायालयीन लढा दिला़ पश्चिम महाराष्ट्रात कडू पाटील यांच्या मोटारसायकल भ्रमंतीची जोरदार चर्च ...
आमदार हा लोकांचे प्रश्न सोेडविण्यासाठी असतो़ सरकारचा पैसा स्वत:वर खर्च करण्यासाठी नाही, अशा परखड मताच्या कॉम्रेड बाळासाहेब नागवडे यांनी कधीही स्वत:च्या प्रवासावर, स्वत:च्या सुविधांसाठी सरकारी पैसा वापरला नाही़ आमदार असताना विधानसभेत जातानाही ते घरातू ...
‘सामना’ चित्रपट ओळखला जातो, तो राजकीय टिपण्णीसाठी़ मात्र, या चित्रपटात सहकार चळवळही तेव्हढ्याच प्रकर्षाने मांडण्यात आली आहे. या सहकार चळवळीची पटकथा ज्या कारखान्यात तयार झाली तो राहुरी कारखाना बाबूरावदादा तनपुरे यांनी उभा केला. ...
आझाद हिंद सेनेला हातातील सोन्याच्या बांगड्या व रोख सहा हजार रुपये देऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारी रणरागिणी म्हणून हिराबाई भापकर यांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यावेळी महिलांना घराबाहेर पडण्यासही मुभा नसायची, अशा संघर्षाच्या काळात त्यांनी १९४६ साली प ...
शेतक-यांवर आयकर लागू करण्याबाबत तत्कालीन केंद्र सरकारचा विचार होता. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते. या बैठकीत मुख्यमंत्री नसलेले केवळ बी. जे. खताळ उपस्थित होते. विशेष सर्वच मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना आयकर ...