शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या मुख्य वाहिनीची तार तुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST

श्रीरामपूर : तालुक्यातील गोदाकाठच्या कमालपूर शिवारातील बाळासाहेब भाऊसाहेब गोरे या शेतकऱ्याच्या मालकीचा साडेतीन एकर ऊस ठिबक सिंचनासह जळून खाक ...

श्रीरामपूर : तालुक्यातील गोदाकाठच्या कमालपूर शिवारातील बाळासाहेब भाऊसाहेब गोरे या शेतकऱ्याच्या मालकीचा साडेतीन एकर ऊस ठिबक सिंचनासह जळून खाक झाला. महावितरणच्या विजेच्या खांबावरील तार तुटल्याने शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कमालपूर शिवारातील घुमनदेव रस्त्यावर गोरे या प्रगतिशील शेतकऱ्याचे उसाचे पीक आहे. त्यांच्या शेतातून घोगरगावकडे मुख्य वीज वाहिनी जाते. शनिवारी सायंकाळी वादळ वारे नसताना या वाहिनीची तार अचानक खांबावरून निखळून पडली. त्यामुळे मोठा जाळ झाला. यात खांबावरील लोखंडी पट्ट्यादेखील वितळल्या. काही क्षणातच ठिणग्या उसावर पडून शेतातील उसाने पेट घेतला. त्यामुळे आगडोंब झाला. परिसरातील शेतकरी मदतीला धावले; परंतु उपयोग झाला नाही. अवघ्या पंधरा दिवसांवर हा ऊस तोडणीसाठी आलेला होता. अशोक साखर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत संपूर्ण साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला होता. ठिबक सिंचनही खाक झाल्याने गोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणच्या भोकर उपकेंद्रावरील सहायक अभियंत्यांनी घटनास्थळी भेट दिली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांनीही गोरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.