शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टाकळी कडेवडी शिवारात घोडचा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 14:08 IST

घोडचा कालवा टाकळी कडेवळीत शिवारात किलोेमीटर क्रमांक ५७ मध्ये अज्ञात व्यक्तींनी फोडला. त्यामुळे ५ ते ६ क्युसेक पाणी वाया गेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. 

श्रीगोंदा : घोडचा कालवा टाकळी कडेवळीत शिवारात किलोेमीटर क्रमांक ५७ मध्ये अज्ञात व्यक्तींनी फोडला. त्यामुळे ५ ते ६ क्युसेक पाणी वाया गेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.  घटना घडल्यानंतर जलसंपदा विभागातील एन.व्ही.नवले, ए.एन.गिरमे यांनी कालव्या फोडल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दहा दिवसापूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी जवळ कालवा फोडण्यात आला होता. त्यानंतर कालवा फोडीची दुसरी घटना घडली आहे. घोड ओव्हरफ्लो झाल्याने आवर्तन सोडले होते. श्रीगोंदा तालुक्यात पाऊस नसल्याने पाटपाणी महत्वाचे ठरत आहे. पण कालवा फोडीमुळे घोडचे पाणी वाया जात आहे. यामुळे लाभार्थी शेतक-यांचा तोटा होत आहे. त्यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.घोड कालवा फुटला आहे. यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. शेतक-यांना पाणी मिळावे म्हणून कालवा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असे कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितले. 

टॅग्स :DamधरणWaterपाणी