शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 10:45 IST

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.

अहिल्यानगर : रोटावेटरमध्ये पॅण्ट अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे घडली. दिलीप आण्णासाहेब कहांडळ (वय ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप कहांडळ हे रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास कांदा लागणीसाठी रोटावेटरने शेत जमीन तयार करीत होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य ट्रॅक्टर चालवित होते. यावेळी रोटावेटरमध्ये पॅण्ट अडकल्याने दिलीप कहांडळ यांचा पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला. ट्रॅक्टर बंद करेपर्यंत मांडीपर्यंत पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला. गंभीर जखमी अवस्थेत नातेवाइकांनी श्रीरामपूर येथे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित केले. कहांडळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

दरम्यान, अशोक साखर कारखान्याचे माजी चेअरमन भाऊसाहेब कहांडळ व प्रगतशील शेतकरी दत्तात्रय कहांडळ यांचे ते बंधू होत.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरFarmerशेतकरी