शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

‘भीमा’ नव्हे गटारगंगा !

By admin | Updated: May 22, 2014 00:02 IST

किरण जगताप, कर्जत पुणे जिल्ह्यातील कारखानदारीतून बाहेर पडणारे प्रदूषित सांडपाणी भीमा नदी पात्रातच सोडले जात असल्याने नदीला गटारीचे स्वरुप आले आहे.

किरण जगताप, कर्जत पुणे जिल्ह्यातील कारखानदारीतून बाहेर पडणारे प्रदूषित सांडपाणी भीमा नदी पात्रातच सोडले जात असल्याने नदीला गटारीचे स्वरुप आले आहे. या प्रदूषित पाण्याचा परिणाम कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांवर होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलपर्णी कुजली राजगुरूनगर, दौंड आदी भागात वाढलेल्या अनेक कारखान्यातील प्रदूषित पाण्याचे उत्सर्जन भीमा नदी पात्रातच होते. तसेच या भागातील मोठ्या नागरी वस्त्या असलेल्या गावांचे सांडपाणीही थेट नदीपात्रातच सोडले जाते. वाढलेली जलपर्णी पाण्यातच कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. पर्यटक त्रस्त कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, गणेशवाडी, खेड, दुधोडी आदी गावातील नागरिक या प्रदुषणाने हैराण झाले आहेत. जलपर्णी कुजल्याने पाणी काळपट बनले असून, पाण्यात लाल, काळ्या रंगाच्या अळ्या तयार झाल्या आहेत. राज्यभरातून सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी सिद्धटेक येथे येणारे पर्यटकही या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेली नदीकाठची गावे आता प्रदुषणाने व्यथित झाली असली शासन यंत्रणा प्रदुषणनियंत्रणाबाबत सुस्त असल्याचे दिसते. (वार्ताहर)