शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांसाठी १०४ कोटी वर्ग

By admin | Updated: March 26, 2024 14:44 IST

अहमदनगर : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे.

अहमदनगर : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. यापूर्वी दोन टप्प्यात ४७ कोटी मदत दिल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात १०४ कोटी १२ लाख ८३ हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. जिल्ह्यासाठी १५१ कोटी १२ लाख ८३ हजार रूपये मंजूर केले होते. त्यातील ४७ कोटी रूपये यापूर्वीच आले होते. ते तालुकानिहाय शेतकर्‍यांना वाटपही झाले आहेत. फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील तब्बल २ लाख २० हजार ९६४ शेतकर्‍यांच्या पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते. १ लाख ३३ हजार ३७४ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीच्या निकषामुळे ४० हजार ६६५ हेक्टरवरील क्षेत्रासाठी कोणतीच मदत मिळाली नाही. तालुकानिहाय वाटप केलेली रक्कम (आकडे लाखात) नगर- २०३.५०, नेवासा- १३०८.५०, पाथर्डी - २०६, शेवगाव - ९३०, श्रीगोंदा ३१९, पारनेर १२२०, कर्जत - ८८९, जामखेड १०१, अकोले - ३६३, संगमनेर - १०७२, कोपरगाव - ११८७, राहाता - ६६२, श्रीरामपूर - ४१७, राहुरी - १२३६.३० रक्कम वर्ग करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांनी बँक खाते क्रमांक तलाठ्यांकडे दिलेला नाही. त्यांनी तो त्वरित द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी केले.(प्रतिनिधी)