शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

Spiritual : निस्वार्थ सेवाभाव: हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:40 IST

इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते.

‘वैष्णव जन तो तेने कहीये, जे पीड परायी जाणे रे।

पर दु:खे उपकार करे तो ये, मन अभिमान न आणे रे।।’

इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते. आपण आपल्या आचरणात नेहमीच सेवेची भावना ठेवावी, जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल आणि यशाच्या मार्गावर ते अग्रेसर होतील. सेवाभावी व्यक्ती स्वत: सोबत आपल्या सहकाºयांशी आणि आपल्या सेवाव्यवस्थापकाशी प्रामाणिक असायला हवा. सेवेची विविध पातळ्यांमधील कमतरता यामुळे मनुष्य हळुहळू अधोमार्गाने जायला सुरूवात होते. सेवेची भावनाच हा आपल्यासाठी आत्मसंतोषाचा केवळ वाहक न ठरता, आपल्या संपर्कात येणाºया अनेक व्यक्तीमध्ये चांगुलपणा संदेश सदोदित पसरवित असतो आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे गुलाबाला सांगावे लागत नाही की, तु सुगंध पसरवत अपितू सुगंध पसरत अपितु सुगंधच त्याचा संदेश आहे. त्याचप्रमाणे, सुंदर लोक हे नेहमीच दयाळू नसतात, पण करूणामय लोक नेहमीच सुंदर असतात हे जगजाहीर आहे.

सामाजिक, आर्थिक आणि सर्वरूपामध्ये सेवाभावाचे त्याचे स्वत:चे असे मुल्य आहे. सेवाभाव असल्याशिवाय कुठलेही पुण्यकर्म प्राप्त करू शकत नाही. सेवाभावाच्या माध्यमातूनच समाजातील वाईट, अनिष्ट रितीरिवाज ह्या मुळापासून समाप्त करण्यासोबतच सामान्य माणसांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबाबत जागृत करता येवू शकते. मुळाच सेवाभाव हा मनुष्य-मनुष्यातल वाहक आहे. जेव्हा आपण एकमेकांप्रती सेवाभावाचे आचरण करीत असतो तेव्हा आपल्यातील व्देशाची भावना ही आपोआप समाप्त होवून जाते आणि आपण सारे यशाच्या उन्नतीच्या मार्गावर अग्रेसीत होत ज्याला मनुष्य सहजतेने अंगीकार करू शकेल असा ह्या अखिल विश्वात सेवेपेक्षा कोणताच मोठा परोपकार नाही. प्राथमिक शिक्षणापासून ते आपल्या अंतिम क्षणापर्यंत सेवाच असे एकमेव आभुषण आहे. जे आपल्या जीवनाला सार्थक बनण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावित असते. सेवाभाव विरहीत विकसीत मनुष्य जीवन निरर्थक आहे. आपण सर्वांनी सेवेचे हे महत्व समजून घेऊन समाजामध्ये ते इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना जागृत करायला हवे.

- सविता लिलाधर तायडे 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिकSocialसामाजिक