शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पेटवू मशाली, ‘कोण दिवस येईल कैसा। नाही देहाचा भरवसा।।’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 03:15 IST

इंद्रजीत देशमुख कोरोना नावाच्या विषाणूच्या संक्रमणधास्तीने विस्कळित झालेलं समाजजीवन आणि विस्कळित होऊ पाहणारं मानवी मन. स्वत:च्या सामर्थ्याला अंतिम समजून ...

इंद्रजीत देशमुख

कोरोना नावाच्या विषाणूच्या संक्रमणधास्तीने विस्कळित झालेलं समाजजीवन आणि विस्कळित होऊ पाहणारं मानवी मन. स्वत:च्या सामर्थ्याला अंतिम समजून चालणाऱ्या गर्विष्ठ आणि अतिक्रमणशील प्रवृत्तीला आपल्या खºया अस्तित्वाची जाणीव करून देऊ पाहणारं हे वैश्विक संकट आणि त्या संकटात आपली होणारी तगमग. विविध माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या कानावर आल्या की, काळजात धस्स होऊन त्याचा ठोका चुकवू पाहणारं वातावरण. या सगळ्या भयप्रद आणि नकारात्मक वातावरणात आपण जगत आहोत.

‘कोण दिवस येईल कैसा।नाही देहाचा भरवसा।।’

या न्यायाने आपला उद्याचा दिवस कसा आणि काय असेल, याचा कुणालाच आणि कसलाच भरवसा राहिलेला नाही. या सर्व अनिश्चिततेत जगत मिळालेल्या सर्व सूचनांचे पालन करून कितीतरी दिवस आपल्या घरट्यात राहून अंतर्मुख झाल्यावर आता आपल्याला कळतंय की, खरंच आपलं खूप काही करायचं राहून गेलंय. खºया अर्थाने जगायचंच राहून गेलंय. वास्तविक एका निश्चित यांत्रिक गतीने एका विशिष्ट चाकोरीतून पळणाºया जीवनात खºया अर्थाने जगणं समृद्ध करणाºया कितीतरी संधी आपण दुर्लक्षित केल्याचं आपल्याला जाणवत आहे. मनापासून प्रेम करणारी कितीतरी लोकं आपल्या भोवताली आहेत. आपण त्यांना कधी मनसोक्त वेळ दिला नाही. आपल्या आजूबाजूला कितीतरी संपन्न ठिकाणे आहेत की जिथं गेलं की जगण्याची नवी दिशा सापडते. आपण तिथं कधी शांतपणे गेलो नाही. आपण आपल्यावर प्रेम करणाºया घरच्या माणसांसोबत आपल्या गतिशील जीवनात कधीच मनसोक्त रमू शकलो नाही. हे चिंतन केलं की मनाला वेदना होते. म्हणूनच आता निश्चय करून घरीच राहून या संकटाला परतवून लावूया अन् जीवन समरसुन जगण्यासाठीची मशाल परत पेटवूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकcorona virusकोरोना वायरस बातम्या