खूप वर्षांचा प्रवास करून आत्मा गर्भामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर आईलासुद्धा स्वत:च्या विचारांवर, मनोदशेवर, जेवणावर लक्ष द्यावे लागते. विचारांची ऊर्जा ... ...
रितेपणातून परिपूर्ण होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त अध्यात्मशास्त्र आहे. अध्यात्म म्हणजे देवधर्म, पूजाअर्चा एवढा संकुचित अर्थ घेऊन उपयोग नाही. अध्यात्म म्हणजे निरागस आनंद, निखळ शांती..! ...
आपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात. ...
कल्पवृक्ष हा माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे हा देखील असाच एक समज आहे. या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्यावेळी जी चौदा रत्न निघाली त्यावेळी झाली अशी आख्यायिका आहे. ...