श्रद्धेने व विश्वासाने केलेल्या कर्माला चांगली गती मिळते. त्याला त्याचे फळ लागते. संशयी मनात विकृती निर्माण होते. संशयी मन कोणताही हेतू साध्य करू शकत नाही. ...
संसारिकामधील जीवनमुक्त योगी जनक राजाच्या सुख-दु:खाच्या समत्व भावाबद्दल एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा म्हणे, राजा जनकाच्या लाकडी महालाने पेट घेतला. ...
धर्म-अध्यात्माचा मूळ उद्देश हा मनुष्याच्या अंतरंगात मानवी अथवा दैवी गुणांची स्थापना करणे आहे. हे काम म्हणावे तितके सोपे नाही. मनुष्याची वैचारिक व भावनिक जडणघडण ही काही प्रमाणात अनुवंशिकरीत्या तर बऱ्याच प्रमाणात लहानपणापासून मिळणाऱ्या संस्कार व शिक्षण ...