Next

ही 'रोटीबँक' अनेक बेघर नागरिकांची भूक भागवत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 11:16 AM2017-12-29T11:16:02+5:302017-12-29T11:18:11+5:30

एम.आय.टी.महाविद्यालयातील विद्यार्थी इंद्रायणीच्या काठावर अनेकदा फिरण्यासाठी येत. त्यावेळी अनेक बेघर नागरिक त्यांच्या दृष्टीस पडायचे. या नागरिकांच्या समस्या पाहून विद्यार्थ्यांना ...

एम.आय.टी.महाविद्यालयातील विद्यार्थी इंद्रायणीच्या काठावर अनेकदा फिरण्यासाठी येत. त्यावेळी अनेक बेघर नागरिक त्यांच्या दृष्टीस पडायचे. या नागरिकांच्या समस्या पाहून विद्यार्थ्यांना नेहमीच हळहळ वाटायची.