​चला, समुद्र किनारी फिरुया..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 01:11 PM2017-05-23T13:11:36+5:302017-05-23T18:41:36+5:30

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समुद्र किनारी फिरणे एक आल्हाददायक अनुभव असतो. उसळणाऱ्या लाटा, समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य, शिवाय अफाट समुद्रात होणारा सुर्यास्त हे नैसर्गिक सौंदर्य पाहून मनाला एक वेगळास आभास होतो. चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक सुंदर समुद्र किनाऱ्याविषयी...