निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Independence Day: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या खास औचित्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी उत्साहात साजरा होत. आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळाले होते. मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन तारखांबाबत सर्वसामान्यांचा अनेकदा गोंधळ उडतो. तसेच १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान का ध्वजारोहण करतात, असाही प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.