शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

यवतमाळच्या रेशीम शेतीचे मॉडेल राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:51 PM

जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्दे संचालनालयाचा निर्णयराज्यात महारेशीम अभियान राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. रेशीम लागवडीसाठी उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांच्या १९ डिसेंबरपर्यंत नोंदी घेतल्या जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात रेशीम लागवडीवर भर दिला. विशेष मोहिम राबविली, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ नोंदविण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी रेशमाची लागवड केली, त्यांचे उत्पन्न वाढण्यास सुरूवात झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेशीम संचालनालयाने राज्यात महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाणीवजागृतीसाठी रेशीमरथ गावोगावी फिरणार आहे.नागपुरातून या अभियानाला सुरूवात झाली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रेशीम लागवड वाढविण्यासाठी संचालनालय विशेष प्रयत्न करणार आहे. यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याण्याचे आदेश रेशीम संचालनालयाने दिले आहे.पिक ाचे सर्वच दृष्टीने संरक्षणरेशीम पीक घेताना शेड उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. या शेडमध्येच रेशीम कोष तयार करणाऱ्या अळ्या ठेवल्या जातात. शेडमुळे सर्वच प्रकारच्या वातावरणात कोषाचे संरक्षण होते. यामुळे आर्थिक हानी टाळता येते. यामुळे हमखास उत्पादन देणार पीक म्हणून रेशीम कोषाकडे पाहिले जाते.

टॅग्स :agricultureशेती