शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

गोखीच्या पाईपलाईनवर वन्यजीवांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 10:08 PM

टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देसामाजिक संस्थांचा पुढाकार : लिकेज पाण्याचा सदूपयोग, वन विभागाचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे.जिल्ह्याचा भूभाग मोठ्या प्रमाणात जंगलाने व्यापला आहे. मात्र जंगलातील जलस्त्रोत आटले आहे. यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावापर्यंत पोहचले आहेत. वन्यप्राण्याना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने विविध सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबच्या सहाय्याने जंगलामध्ये पाणवठे तयार करण्यास प्रारंभ केला आहे. दारव्हा ते यवतमाळ मार्गावरील गोखी प्रकल्पाच्या पाईपलाईनवर पाणवठे तयार करण्यात आले आहे. यासाठी वनपाल संजय माघाडे यांनी पुढाकार घेऊन सामाजिक संस्थाना आवाहन केले होते. त्यांच्याच प्रयत्नातून सामाजिक संस्था पुढे आल्या आहे.उद्यागासाठी पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला ‘जॉर्इंट’मध्ये ‘लिकेज’ आहे. त्या पाण्याचा स्त्रोत पाणवठ्यांच्या बशीला जोडला आहे. यामुळे या बशा आपोआप भरतात. या ठिकाणावर माकड, निलगाई, मोर, लांडोर, हरिण यांचे कळप दररोज दृष्टीस पडतात. पाण्याच्या या व्यवस्थेने वनप्राण्यांना दिलासा मिळत आहे.डीएफओकडे प्रस्ताववन्यप्राण्यांना पेयजलाची व्यवस्था करण्यात यावी म्हणून विविध रेंजकडून डीएफओकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळायची आहे. यासंदर्भात युद्धपातळीवर निर्णय झाल्यास पाण्यावाचून तडफडणाºया वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पानवठ्यावर आता पशु पक्षांची गर्दी जमत असून त्यांची तहान भागत आहे.