शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

दारव्हा येथे विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:18 PM

देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : हिंदूद्रोही व देशद्रोह्यांवर अंकुश लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.काही वर्षांपासून अलगाववादी मानसिकतेतून काही इस्लामीक जिहादी संघटनांकडून हिंदू समाज व धार्मिक स्थळावर खुलेआमपणे हल्ले करण्यात येत आहे. दुसरीकडे छोट्या छोट्या घटनांना वाढवून ग्रामीण, गोरक्षक, रामभक्त व राष्ट्रवादींना बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. छोट्या-छोट्या मुली तसेच हिंदू बहिणींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे देश बदनाम होत आहे.लव जिहाद, हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण, तसेच केरळ, बंगाल, कर्नाटकात हिंदूंवर आक्रमण, दिल्ली येथील चांदनी चौकातील मंदिर व घरांवरील आक्रमकण आणि सुरत, जयपूर व रांची येथे भारतविरोधी हिंसक प्रदर्शनांमुळे हींदु समाजात आक्रोश असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.देशात अराजकता व अराष्ट्रीय प्रचार व प्रत्यक्ष हल्ले करणाºया सर्व जिहादी व कथीत धर्मनिरपेक्ष लोकांकडून होत असलेल्या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अक्षय डेहणकर, धनंजय बलखंडे, सागर खेडकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया आहे.