शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, कुटुंबावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 11:40 IST

विसर्जनानंतर सोबतचे लोक परत आले. परंतु सोपान व गोकुळ दोघेही त्यांच्यासोबत परतले नाहीत.

हरिओमसिंह बघेल

आर्णी (यवतमाळ) : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना महागाव येथे ९ सप्टेंबरला संध्याकाळी ६:३० च्या सुमारास घडली. सोपान बबन गावंडे (१६) व गोकुळ दत्ता टेटर (१६) दोघेही, महागाव, ता. दीग्रस येथील रहिवासी आहेत.

हे दोघेही काल सायंकाळी गणपती विसर्जनासाठी महागाव नजीकच्या नाल्यात गेले होते. विसर्जनानंतर सोबतचे लोक परत आले. परंतु सोपान व गोकुळ दोघेही त्यांच्यासोबत परतले नाहीत. तेव्हा गावकरी व नातेवाईक शोध घेण्यासाठी नाल्यावर गेले असता दोघेही पाण्यात आढळून आले.

त्यांना ऊपचारासाठी तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, सोपान गावंडेचा उपचारादरम्यान आर्णीतच मृत्यू झाला तर गोकुळला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठवण्यात आले परंतु, त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मृतक सोपान गावंडेच्या काकाने आर्णी पोलिसात तक्रार दिली आहे. दोघांच्या मृत्यून कुटुंबियांवर मोठे आभाळ कोसळले आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेarni-acअर्णी