शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

आदिवासी शेतकऱ्यांना योजनांचा लाभच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST

फोटो यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील तरोडा येथे पंचशील सामुदायिक संस्थेची शेतजमीन आहे. ती १२ आदिवासी शेतकरी मागील ६० ...

फोटो

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील तरोडा येथे पंचशील सामुदायिक संस्थेची शेतजमीन आहे. ती १२ आदिवासी शेतकरी मागील ६० वर्षांपासून वहिती करत आहे. मात्र, शेतकरी सन्मान योजनेचा त्यांना लाभ मिळाला नाही.

गेल्या ६० वर्षांपासून पंचशील संस्थेच्या गटक्रमांक ६७ आणि ५७ मधील जमिनीवर तरोडा येथील १२ आदिवासीबांधव वहिती करीत आहे. या शेतजमिनीचा मालकी हक्क तसेच मिळणारे सर्व शासकीय योजनेचे लाभ आदिवासी शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यांना सर्व लाभ मिळण्याच्या मागण्यांसाठी बुधवारी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या नेतृत्वात तरोडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी या जमिनीवर शासकीय अनुदानाच्या रक्कम व कर्ज मिळण्याबाबतचे पत्र घाटंजी तहसीलदारांना दिले होते. मात्र, केवळ हा एकच लाभ शेतकऱ्यांना मिळाला. त्यापूर्वी आणि नंतर एकही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे आदिवासी युवा परिषदेने निवेदन दिले. यावेळी आकाश आत्राम, तरोडाचे सरपंच वसंत कोवे, सुरेश पेंदोर, तुकाराम वेलादे, वसंता घोडाम, मारुती करपते, जंगा मडावी, गंगाराम आडे, दत्ता शेडमाके, वसंत कुवे, तुळशीराम तोडसाम, सावित्री कोवे आदी उपस्थित होते.