शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रिलायंससोबतचा करार तोडून शासनाने यवतमाळचे विमानतळ विकसित करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:46 IST

Yavatmal : आ बाळासाहेब मांगूळकर यांनी अधिवेशनात वेधले सभागृहाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लगतच्या भारी येथील जवाहरलाल दर्डा विमानतळासाठी अर्थसंकल्पात शासनाने कोणतीही तरतूद केली नसल्याकडे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले.

आधुनिकीकरण व विस्ताराकडे दुर्लक्ष केलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहासोबतचा करार तोडून हे विमानतळ राज्य शासनाने ताब्यात घ्यावे आणि ते विकसित करण्यासाठी ठोस निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी बुधवारी अधिवेशनात केली.

काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विमानतळाचा हा प्रश्न सभागृहात मांडला. रिलायन्स समूहाने आधुनिकीकरण तर दूरच साध्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे आज या विमानतळाची दुरावस्था झाली असल्याचे सांगत यवतमाळसह राज्यातील पाचही विमानतळे सरकारने पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. 

सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने शिर्डी, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली विमानतळाच्या विकासकामांना तरतूद करण्यात आली. परंतु, यवतमाळ येथील स्व. जवाहरलाल दर्डा विमानतळ हे रिलायंस कंपनीकडे करारनाम्यावर दिले असतानाही या विमानतळासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. रिलायंस कंपनी कोणतीच सेवा देत नसल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

 

टॅग्स :YavatmalयवतमाळRelianceरिलायन्स