शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

सेल्फीच्या नादात नदीत बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:18 PM

सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली.

ठळक मुद्देएक गंभीर : पैनगंगा नदीत नाव उलटून घडली दुर्घटना, जखमीला अदिलाबादला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कझरी : सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली.शेख अर्शद (१४) व शेख सुफिर शिराज (१६) अशी मृतांची नावे असून या दुर्घटनेत सय्यद उमेद (१८) याची प्रकृती गंभीर झाली आहे. त्याला उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे. हे सर्वजण आदिलाबाद येथील रहिवासी आहेत. मोहरम सणानिमित्त आदिलाबाद येथील शेख अर्शद, शेख शिराज व सय्यद उमेद यांच्यासह पाचजण बुधवारी राजूर (गोटा) येथे नातलगांकडे आले होते.गुरूवारी सकाळी ९ वाजता हे पाचही युवक राजूर येथील सवारी बंगल्याच्या मागे गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. या नदीत एक नाव उभी होती. त्यामुळे या पाचही जणांना नावेत बसून सेल्फी काढण्याची इच्छा झाली. लगेच हे पाचही जण नदीत उभ्या असलेल्या नावेत चढले आणि येथेच घात झाला.हे युवक सेल्फी काढत असताना अचानक नाव उलटली आणि पाचही युवक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यापैकी दोघांना पोहता येत असल्याने ते पाण्याबाहेर पडले. मात्र शेख अर्शद व शेख सुफिर शिराज यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सय्यद उमेद याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याच्यावर मुकूटबन येथे प्राथमिक उपचार करून नंतर आदिलाबाद येथे हलविण्यात आहे.

टॅग्स :Selfieसेल्फीDeathमृत्यू