शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी महिलेसह दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:13 AM

विविध कारणांमुळे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी महिलेसह दोन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्दे४० - ४५ हजारांचे कर्ज

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विविध कारणांमुळे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी महिलेसह दोन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली. घाटंजी तालुक्याच्या देवधरी व कळंब तालुक्यातील देवनाळा येथे या घटना घडल्या.देवधरी येथील सविता राजू श्रीरामजवार (३०) या शेतकरी महिलेने बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास विषारी औषध घेतले.ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तिच्योकडे तीन एकर शेती आहे. त्यावर सोसायटीचे ४५ हजार रुपये आणि खासगी कर्ज आहे. काही वर्षांपासूनची नापिकी आणि यावेळी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कर्ज वाढतच असल्याच्या चिंतेतून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पारवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.कळंब तालुक्याच्या देवनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास पवार याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याने सोमवारी रात्री स्वत:च्या शेतात विष घेतले. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यावर बँकेचे ४० हजार कर्ज आहे. कपाशीवर बोंडअळी आल्याने यावेळी उत्पादन घटले. या स्थितीत कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतच त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या