परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे. ...
शासनाकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लढण्यासाठी रेती कंत्राटदार व वाहतुकदार एकत्र आले आहे. यादृष्टीने येथे सभा घेण्यात आली. यामध्ये संघटनेची स्थापना करून कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. ...
टीबी हॉस्पिटल आणि शहरातील रस्त्यांच्या हस्तांतरणावर अर्थसंकल्पीय बैठकीत खुद्द नगराध्यक्षांनीच आक्षेप नोंदविला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. ...
महिलेने गहाण ठेवलेले दागिने पैसे देऊनही परत करण्यास नकार देणाऱ्या येथील अवैध सावकाराच्या ज्वेलर्स व घरावर सहकार विभागाने मंगळवारी धाड टाकली.या धाडीत २० प्रकारची संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. ...
दारव्हा तालुक्यातील धामणगावदेव येथील आश्रमशाळेत शिक्षकाचा सहकारी शिक्षकानेच खून करून प्रेत पुरल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. आरोपी शिक्षकाने स्वत:हून मानोरा पोलीस ठाणे गाठून या खुनाची कबुली दिली ...
यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. ...
कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी वांध्यात सापडलेल्या ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ रस्त्यांच्या कार्यक्रमांसाठी आता थेट ५०० किलोमीटरचे पॅकेज तयार करून बड्या कंपन्यांना आॅफर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. ...
तालुक्यातील आदिवासी बांधवांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या अन्याच्या निषेधार्थ मंगळवारी गोंडवाना संग्राम परिषदेतर्फे शहरातील चारही मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. ...