‘एसटी’ कामगारांचा वेतन करार संपण्यास ३१ मार्चला दोन वर्षे पूर्ण होत आहे. वेतनवाढीसाठी कामगार संघटना आणि महामंडळ यांच्यात चर्चेची गुऱ्हाळं सुरू आहेत. यात कामगारवर्ग भरडला जात आहे. आता या कामगारांच्या भल्यासाठी आमदारांनी एकजूट केली आहे. ...
‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेला तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला तर टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही. ...
जिल्ह्यातील ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या दोन हजार ४९ गावांमध्ये दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली केवळ कोरडी फुंकर मारली आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन, कृषीपंपांची वीज न कापण्याचे आदेश, शेतसारा माफ अशा नेहमीच्याच उपाययोजनांचा समावेश आ ...
जिल्हा परिषदेचे २९ कोटी ७९ लाख खर्चांचे आणि ९९ हजार रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सोमवारी विशेष सभेत पारीत करण्यात आले. या सभेत सदस्यांनी काही योजनांसाठी निधी वाढवून देण्याची जोरदार मागणी केली. ...
आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. यावर्षी तुरीचे पीक हाच एकमेव स्त्रोत शेतकºयांपुढे होता. तुरीला बाजारभाव अतिशय कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक ...
येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली. ...
वर्धा जिल्ह्यातील आदिवासी युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे. ...
युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला. ...
‘रामराम’ म्हणत अनेकांची सकाळ सुरू होते अन् अंत्यप्रवासातही ‘रामनाम सत्य हैं’चा उद्घोष होतो. इति ते अंत असा जीवनाचा प्रवास करताना ‘राम’ या सद्प्रवृत्तीचाच आधार घेतला जातो. ...