जिल्हा परिषदेचे स्वमालकीचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. सर्व भिस्त सरकारी अनुदानावर अवलंबून आहे. त्यामुळे आमदनी अठन्नी आणि खर्चच जास्त, अशी जिल्हा परिषदेची स्थिती झाली आहे. ...
पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. ...
लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, २२ मार्च रोजी ...
शेतकऱ्यांना स्वाभिमान मिळवून देण्याचा दावा करीत शासनाने यवतमाळात कृषी महोत्सव भरविला आहे. मात्र, याच दिमाखदार कृषी महोत्सवाच्या काठावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकरीपुत्रांनी अन्नत्याग आंदोलन करून शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. ...
‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या म्हणीचा अनुभव व्याकूळ यवतमाळकर सध्या घेत आहेत. भीषण पाणीटंचाईची चाहूल पावसाळ्यातच लागली असताना कोणत्याच उपाययोजना झाल्या नाही. ...
शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप त्यांना मिळाले नाही. रविवारी गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकरी पैशासाठी भटकत आहे. ...
माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही. ...