तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घरे मिळावित यासाठी नगरपरिषदेकडून सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. याला यश प्राप्त झाले आहे. राज्य व केंद्रीय स्तरावरच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यामुळे वडगाव रोड येथे घरकूल बांधण्यासाठी महसूल विभागा ...
महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव त ...
कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्याच्या तपासावर आता अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचाही वॉच राहणार आहे. अलिकडेच या कार्यालयाने ‘एसआयटी’च्या तपास अधिकाऱ्यांला अमरावतीमध्ये पाचारण करून तपासातील प्रगतीची अपडेट माहिती घेतली होती. ...
आर्णी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते ठप्प झाले होते. राणीधानोरा येथे रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती करण्याचा प्रसंग डॉक्टरांवर ओढवला. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी प्रसंगावधान राखत तिची सुखरुप प्रसुती केली. ...
गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक् ...
अमोघ वक्तृत्वाने अवघ्या देशाचे मन जिंकणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असंख्य आठवणी मागे ठेऊन दिगंताच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जीवन प्रवासातील तीन महत्त्वाचे क्षण यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला आले होते. ...
महिनाभराची विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याला संततधार पावसाने झोडपले. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. ...
येथील आदिवासी समाज मंदिरासमोर १५ आॅगस्टनिमित्त भाजपाच्यावतीने ध्वजारोहण करून महागौरव पर्वाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाच्यावतीने समाजमंदिराच्या भिंतीवरील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाचे बॅनर लावण्यात आले. ...
पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात संततधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगेसह इतर नद्यांच्या पुराचे पाणी कााही गावात शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. ...