सर्वच शहरांमध्ये कचऱ्याची समस्या तीव्र बनली आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा करणेही त्रासदायक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून आता दिग्रस शहरात घंटागाड्यांऐवजी स्वयंचलित चारचाकी वाहनांचे सायरन वाजणार आहेत. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत इंगोले याचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात प्रसिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कचरा समस्या, त्यावर घरगुती कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलनयंत्र, असा त्याच्या संशोधनपत्राचा विष ...
शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय आॅक्सिजनवर आहे. वरिष्ठांची अवकृपा असल्याने या रुग्णालयाची ‘प्रकृती’ दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ...
आपली शेती शासनाला विकता यावी, शेतीचा भाव वाढावा यासाठी चक्क राष्ट्रीय महामार्गाचा ट्रॅकच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राजकीय मार्गाने थेट दिल्लीत मोर्चेबांधणी केली जात असल्याची माहिती आहे. ...
यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध माहूर गडावर शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे सामान जळून खाक झाले आहे. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. ...
शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी गुरूवारी येथील वाहतूक विभागाने शहरात अचानक कारवाईची धडक माहीम राबविली खरी; मात्र या कारवाईने दुचाकीधारकांची चांगलीच दाणादाण उडाली. ...
शहरातील छोट्या कंत्राटदारांनी सीओंच्या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या दहा कोटींची कामे छोट्या कंत्राटदारांना डावलून एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला. ...