मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र ‘बंद’ला वणीत समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. ...
आरक्षणासह विविध मागण्यांकरीता मराठा-कुणबी, मुस्लिम, व धनगर समाजाच्या वतीने दारव्हा बंद पुकारण्यात आला होता. या संयुक्त आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सा ...
आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक ...
‘एक मराठा लाख मराठा’, तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत गुरुवारी यवतमाळात मराठा ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत यवतमाळातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
येथून मानोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुकले जागीच ठार झाले, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...
रॅली फॉर रिव्हरअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. ...
येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही. ...
तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. ...
राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ...