आदिवासी आश्रमशाळेसोबतच शिक्षकांच्या प्रश्नाकडे प्रकल्प कार्यालयाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. यामुळे आश्रमशाळा शिक्षकांपुढे वेतनापासून निवासापर्यंत आणि नियुक्तीपासून ते पर्यवेक्षीय जबाबदारी सोपविण्यापर्यंतचे अनेक प्रश्न कायम आहेत. ...
५ सप्टेंबरला सर्वत्र शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र जिल्ह्यातील शिक्षकांवर शिक्षक दिनीही ‘दीन’च राहण्याची वेळ ओढवली आहे. जिल्हा परिषदेने त्यांना वेतनच न दिल्याने त्यांच्यावर ही दीनपणाची वेळ ओढवली आहे. ...
गुटखा तस्करीतून जिल्ह्यात दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होत आहे. पूर्वी अमरावती, कारंजा व नागपुरातील तस्करांचा बोलबाला होता. मात्र आता संपूर्ण यंत्रणा आर्णीतील महेमूदच्या अधिपत्याखाली आहे. दहा दिवसांपूर्वी रात्री शाखेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी नाक्यावर माल ...
शैक्षणिक आयुष्यातच जीवनाचेही धडे मिळावे, म्हणून यवतमाळातील दोन शिक्षकांनी आपले विद्यार्थी थेट केरळच्या पूरग्रस्त भागात नेले आहेत. सहलीला नव्हे, मदतीला. पूरपीडितांचे जगणे सुकर करता-करता जगणे शिकायला! ...
आधीच मंदीची लाट व त्यात नोटाबंदी, जीएसटीने गेली काही वर्षे पूर्णत: कोलमडलेल्या ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला आता भूसंपादनाच्या पैशांमुळे काहीशी का होईना नवसंजीवनी मिळू लागली आहे. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्गाचा पैशाची गुंतवणूक होत असल्याने ‘रियल इस्टे ...
गतवर्षीच्या गाळप हंगामातील राहिलेले ४५० रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी डेक्कन शुगरविरूद्ध ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. ठरल्यानुसार शेतकरी कारखाना प्रशासनाशी चर्चेसाठी आले होते. मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्याने त्या ...
वडिलांचा परंपरागत सलूनचा व्यवसाय, आई गृहिणी. अशा सामान्य कुटुंबातील मुलाने आपले ध्येय उराशी जोपासत लर्निंग वीथ अर्निंग करत उच्चदर्जाच्या महाविद्यालयातून आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकारले. ...
कविवर्य शंकर बडे स्मृती मायबोली सन्मान पुरस्कार मीराताई ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने येथे महेश भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्रकाश जोशी होते. प्रमुख वक्त्या म्हणून राजश्री हेमंत पाटील लाभल्या होत्य ...
अनेक पूरग्रस्तांना अद्यापही शासनाकडून तातडीची मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ पूरग्रस्तांनी येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. ...