स्थानिक लोखंडी पुल परिसरात हार्डवेअर दुकानाला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. दुकानालगतच बांबू व्यावसायिकांचा माल मोठ्या प्रमाणात होता. अगिशमन यंत्रणा तत्काळ पोहोचल्याने बांबू विक्रेत्यांचे नुकसान टळले. ...
अवैध सावकारीतील अव्वाच्या सव्वा व्याजाने आणि क्रिकेट सट्ट्यात बरबाद झालेले अनेक जण आत्महत्येच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडील थकीत वसुलीसाठी गुंडांच्या येरझारा, तगादा, धमक्या सुरू आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या अनेकांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार घोळत ...
सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही. मात्र येथील वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाची अंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत. ...
वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली. ...
नगरपरिषदेत सोईचे काम करून घेण्यासाठी बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहे. त्यांच्याकडून फोनवर धमक्या मिळत आहे, या जाचाला कंटाळून दोन कर्मचारी व एका कंत्राटदाराने थेट मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडे तक्रार केली. ...
शहरात गुन्हेगारी घटना वाढत असल्याने सुज्ञ नागरिक दडपणाखाली वावरत आहेत. विशेषत: महिला आणि मुलींच्या मनाचा कोंडमारा होत आहे. या बंदिस्त आणि भयग्रस्त वातावरणात मुलींना आत्मबळ मिळावे, स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी नगरपालिकेने स्तुत्य पाऊल उचलले आहे. ...
पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ल ...
आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व ...
पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले. ...
गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधल ...