झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला. ...
मृताची मुलगी विवाहित असली तरी तिचा दावा संपत नाही, वारसदार म्हणून अनुकंपा नोकरीस ती पात्र ठरते, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे व सोलापूरच्या दोन महिलांना मोठा दिलासा दिला. ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि कामगार न्यायालयात ई-कोर्ट प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे पक्षकारांना आपले प्रकरण कुठल्या स्थितीत आहे, पुढची तारीख केव्हा आहे, याची माहिती क्षणात उपलब्ध होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. त्याकरिता क् ...
यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली चौफेर रस्ते खोदले गेले आहे. तर कुठे रस्त्यांना भगदाड पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेजेस झाल्या आहे. तेथून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी युवराज जोशी याची येथील नामांकित रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक ...
फकिरजी महाराज संस्थानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. नेरचे तहसीलदार अमोल पोवार अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. ...
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या सलाम फाउंडेशनने आता माध्यमिक शाळांना रडारवर घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प सलाम फाउंडेशन व शिक्षण विभागाने केला आहे. ...
तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत. ...