हज्जारो रुपये भरून चकाचक शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जी संधी आजवर मिळालेली नाही, ती संधी जिल्हा परिषदेच्या खेड्यापाड्यातील शाळांच्या चिमुकल्यांना मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोरगरिबांची मुले मान्यवर कवी म्हणून मानाचे स्थान ...
तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. ...
येथील बसस्थानकाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरुच आहे. सध्या वास्तू बांधून पूर्ण झाली. मात्र अद्याप इलेक्ट्रीक फिटींग व रंगरंगोटीचे काम शिल्लकच आहे. ...
आॅनलाईनमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आॅनलाईनच्या नावाने व्यवसाय थाटून विदेशी कंपन्यांनी भारतात आपले पाय रूजविले आहे. भारत सरकारने या कंपन्यांना १०० टक्के गुंतवणुकीची व्यावसायिक मुभा दिली आहे. ...
झुक-झुक अगीनगाडीत बसण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या ग्रामीण व आदिवासी भागातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चक्क रेल्वेगाडीतच बसून ज्ञानाचे धडे गिरविण्याचा आनंद घेत आहे. उपक्रमशील शिक्षकाच्या कल्पनेतून साकारलेला जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग तालुक्यात ...
जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. ...
पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली. गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे. ...
नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थ्यांनीच खैरी येथील लोक विद्यालयाला कुलूप ठोकले. वडकीच्या ठाणेदारांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले ...
येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बारी समाज संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपाची नियमबाह्य भरती झाली आहे. एक कर्मचारी निलंबित आणि दोघांवर दोषारोप ठेवल्याने ही बाब सिध्द झाली आहे. सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. ...