बिरसा मुंडा यांच्या १४३ व्या जयंती दिनानिमित्त यवतमाळात १७ आणि १८ नोव्हेंबरला राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला महारॅली काढण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे. ...
मुख्यमंत्र्यांना शेतकरी हिताचे धोरण आखता यावे म्हणून जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यांना अभ्यासासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक टपालाने पाठविले. ...
जिल्ह्यातील शिवसेनेत खासदार व राज्यमंत्र्यात वैर निर्माण झाले आहे. पक्षातच दोन टोक तयार झाल्याने सामान्य सैनिकांची घुसमट होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मार्इंदे चौकातील ज्येष्ठ शिवसैनिकाने चक्क उपोषण सुरू केले आहे. ...
विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव सांगळे यांना रविवारी अमोलकचंद महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ...
वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. ...
दर्डानगर परिसरात रात्री १०.३० च्या सुमारास शतपावली करीत असताना एका अल्पवयीन कारचालकाने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉड्रीच्या टपरीवर आदळली. हा थरार शनिवारी रात्री घडला. ...
यवतमाळ जिल्ह्यातील १३ निरपराध नागरिकांचा बळी घेतलेल्या व नरभक्षक झालेल्या टी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार व एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेले होते. ...
बेजबाबदारपणामुळे सुकलेली रोपे तलावात फेकून दिल्याच्या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच, शनिवारी शिरपूर ग्रामपंचायतने पुन्हा एक नवा प्रताप केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश येताच, तलावात फेकलेली रोपे शनिवारी सकाळी पुन्हा उचलून गावात मिळेल त्या ठिकाणी ...