ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे. ...
१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ...
येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. ...
ढगाळी वातावरण आणि सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांना प्रचंड गारठ्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी शेतशिवारात मात्र हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. ...
महागाव तालुक्यातल्या काळी (दौलतखान) इथे दीड महिन्यांपूर्वी झालेल्या तरुणीच्या संशयास्पद खून आणि बलात्कार प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी पीडीत मुलीच्या कुटुंबीयांनी केलीय. ...
येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. ...
बाभूळगाव तालुक्याच्या आसेगाव (देवी) येथील कृषिपंप चोरांच्या पाच सदस्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात या चोरीतील मोटारची विक्री करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. ...