स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नेत्ररोगाने त्रस्त असलेल्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. पोस्टकार्डने उपचाराची गरज असल्याचे सांगताच नेत्ररोगतज्ज्ञांची चमू थेट घरी पोहोचते. ...
स्थानिक जांब रोड परिसरात घराच्या पोर्चमध्ये पाळण्यावर खेळताना गळफास लागून १४ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वेश वसंत राऊत असे या मुलाचे नाव आहे. ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत पूर्वनियोजित भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अभियंताच भागीदार म्हणून कंत्राटदाराच्या भूमिकेत वावरत असल्याने कामाचे अंदाजपत्रक आधीच वाढवून हा भ्रष्टाचार केला जातो आहे. ...
सिंचन क्षेत्रात मागासलेल्या मारेगाव तालुक्यात महत्वकांक्षी बेंबळा प्रकल्पाचे पाण्याचा सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षीत धोरणाने तालुक्यातील मुख्य कालव्यालगत उपकालवे, वितरीका, पाटसऱ्यांची कामे अद्यापही पूर्ण न ...
वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी बारी समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
नरभक्षक वाघीण अवनीच्या बछड्यांचे ४ नोव्हेंबरनंतर वनखात्याला लोकेशनच मिळाले नसल्याचे बोलले जात असले तरी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ही बाब नाकारली आहे. ...
वन्यप्राण्यांच्या शेती व नागरी क्षेत्रातील प्रचंड हैदोसाने झालेल्या अतोनात नुकसानीचे आकलन करण्यासाठी संवैधानिक स्वतंत्र आयोग स्थापन करावा,अशी मागणी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. ...