मराठी भाषेच्या संवर्धनाची व संगोपनाची काळजी वाहण्याच्या काळात या भाषेचे समृद्धपण अनुभवता यावे व तिची महती कळावी यासाठी यवतमाळातील विविध शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. ...
प्रसिध्द साहित्यिक नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिलेले निमंत्रण वापस घेण्यात आले. या प्रकाराच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हा काँगे्रस कमिटीने मूक आंदोलन केले. येथील महात्मा फुले चौकात आंदोलक चेहऱ्याला काळया पट्ट्या बांधून सहभ ...
झुडपी जंगल आणि वेकोलिच्या खाणी, यामुळे लपण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा असल्याने या भागात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोबतच डुकरांची वाढती संख्या वनविभागासाठीदेखिल मनस्ताप देणारी ठरत आहे. ...
सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. अन् त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते. ...
सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला ...
प्रज्ञावंत नयनतारा सहगल यांचे न वाचलेले भाषण आणि आयुष्यात पहिल्यांदाच वैशाली येडे यांनी केलेले भाषण... या दोन्ही भाषणांनी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस गाजवून टाकला. संकुचित मनोवृत्तीच्या व्यवस्थेला या दोघींनीही अक्षरश: ‘येडे’ ठरविले. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शुक्रवारी यवतमाळात आलेले शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना चौफेर विरोधाचा सामना करावा लागला. ...
अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले. ...