ग्रामीण भागातील महिलांपुढे आजही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्याने उपजीविकेत अडचणी येतात. तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते. ...
शिवशाहीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण होते. मात्र स्वातंत्र्यानंतर कोणतेही सण साजरे करतो म्हटले की पोलीस बंदोबस्त लागतोच. ज्या दिवशी पोलीस बंदोबस्ताशिवाय सण साजरे होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवशाही नांदेल, असे प्रतिपादन आमदार ख्वाजा बेग यांनी केले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना चार ते सहा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या मागे आगामी उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत असे सोज्वळ कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुढे केले जात ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...
निवडणूक आयोगाने दाखल गुन्ह्यांचे वर्गीकरण करून अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर फेकण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य पोलीस दलातील अन्यायग्रस्त अधिकाऱ्यांमधून पुढे आली आहे. ...
यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. ...