पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी म्हणजे दुष्काळच असतो. मात्र महाराष्ट्र शासनाने केवळ १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळी मदत जाहीर करून पुन्हा एकदा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...
शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २३ जानेवारी २०१५ पासून यवतमाळ येथे हिंदुत्व रॅली काढण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीने निघणारी शिवसैनिकांची ही एकमेव हिंदुत्व रॅली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत. ...
आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेली पैनगंगा कोळसा खाण सध्या कोळसा तस्करांच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात काही तस्करांनी या खाणीत सशस्त्र धुडगूस घातला. या प्रकरणाची गडचांदूर पोलीस चौकशी करीत असून याचा मुख्य सूत्रधार वणीत असल्याचे पुढे आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालवि ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या कर्मचारी भरतीवर झाला आहे. या एनपीएमुळे सहकार आयुक्तांनी बँकेला प्रस्तावापेक्षा निम्म्याच जागांची भरती करण्याची परवानगी दिली आहे. ...