पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...
निवडणूक आयोगाने दाखल गुन्ह्यांचे वर्गीकरण करून अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर फेकण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य पोलीस दलातील अन्यायग्रस्त अधिकाऱ्यांमधून पुढे आली आहे. ...
यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. ...
अपघातग्रस्त आणि आकस्मिक सेवेसाठी येथे मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरू झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली वास्तू गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...
येथील रेल्वेस्थानकावर चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. चोरट्याने तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडली. दोन दिवस सुटी आल्याने येथे कोणीच फिरकले नाही. याच संधीचा लाभ चोरट्यांनी घेतला. तीन लाख ६१ हजारांची रोकड लंपास ...
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ...
पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे. ...
राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. ...