येथील चिंतामणी जन्मोत्सवातून धार्मिकच नाही तर, समाजप्रबोधनाचाही संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कलेचेही सादरीकरण करण्यात आले. एकंदरीत चिंतामणीचा जन्मोत्सव भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक मेजवाणी ...
बाभूळगाव ते यवतमाळ रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला नवीन वृक्ष लागवड केली गेली. मात्र हा संपूर्ण खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. ...
भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. पुलाच्या लोकार्पणावरून चक्क सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठ ...
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ...
भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. ...
अद्याप रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दावणीला बांधून वणी उपविभागात वाळू तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. हे तस्कर दामदुपटीने रेती खासगी बांधकाम व्यावसायिकांना विकत असून अधिकृतपणे रेती मिळत नसल्याने शासकीय बांधकामांना ...
येथे शिक्षण घेत असलेल्या दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घालावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि ...
येथील चोरांबा मार्गावरील जिनिंगमधील कापसाला आग लागून जवळपास ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गिल अँड कंपनी नावाच्या या जिनिंगमध्ये शिव अॅग्रो इंडस्टिजच्या मालकीचा कापूस ठेवून होता. ...
धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणा ...